|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
सत्कारमूर्ती
डॉ. श्रीमती सरोज पचौरी -“बाळंतपणात मृत्यूमुखी पडणार्या महिलांची सर्वाधिक संख्या भारतात असून नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे.” डॉ. आर.के. पचौरी -“ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्यापासून मानवी जीवनाचे रक्षण करायचे असेल तर नैसर्गिक स्त्रोतांचा योग्य वापर आणि जीवनशैलीत अमूलाग्र बदल या दोन गोष्टींचा अंगीकार करण्यावाचून पर्याय नाही.”
|